# janvrutt.in ## Posts - [मनसेच्या उमेदवारांचं निवडणुकीपूर्वीच अपहरण?](https://janvrutt.in/mns-candidates-abduction-before-election-maharashtra/): मोठी बातमी समोर येत असून ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे उमेदवार गायब झाले आहेत, त्यांचं अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराने देखील वेग घेतला आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता कोण-कोणाच्या बाजुनं लढणार आणि कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट देण्यात आलं आहे? याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यातच आता अहिल्यानगरमधून मोठी बातमी […] - [पलक गोस्वामी: १७ वर्षांत यशाची नवी परिभाषा तरुण फॅशन डिझायनरची प्रेरणादायी कथा](https://janvrutt.in/palak-goswami-young-fashion-designer-success-story/): आजच्या काळात यशासाठी वय हा मापदंड राहिलेला नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पलक गोस्वामी. केवळ १७ वर्षांच्या वयात भारतीय फॅशन डिझाइन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, तिने PalVee या ब्रँडची यशस्वी स्थापना केली आहे. तिचा प्रवास हा केवळ फॅशनचा नसून, स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. लहान वय असूनही पलकने आपल्या मेहनतीने, सातत्याने आणि कल्पकतेने अनेक अडथळे पार केले. फॅशन डिझाइन हे क्षेत्र स्पर्धात्मक आणि आव्हानांनी भरलेले असते, मात्र पलकने या आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित केले. तिच्या डिझाईन्समध्ये आधुनिक ट्रेंड्ससोबत भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ दिसून येतो, जो तिच्या कामाला वेगळी ओळख देतो. पलक गोस्वामीने आतापर्यंत अनेक फॅशन शो, डिझायनर […] - [करुणा मुंडे यांना मोठा धक्का, धनंजय मुंडेंना दिलासा](https://janvrutt.in/dhananjay-munde-karunga/): धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे, करुणा मुंडे यांनी दाखल केलेली तक्रार परळी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यानंतर आम्ही आता हाय कोर्टात जाणार आहोत, असं करुणा मुंडे यांच्या वकीलाने म्हटलं आहे. मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री  धनंजय मुंडे यांच्या  विधानसभा निवडणुकीतील शपथपत्राविरोधात करुणा मुंडे यांनी दाखल केलेली तक्रार परळी न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा मुंडे यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने ही तक्रार दाखल केली होती. धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी आपल्या या तक्रारीमध्ये केला होता. या प्रकरणावर परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, यावर करुणा […] - [जेफ्री एपस्टीन: सैतान कसा घडला? लहान मुलींच्या शोषणाची A टू Z कहाणी](https://janvrutt.in/jeffrey-epstein-dark-story-child-abuse-a-to-z/): जेफ्री एपस्टीन याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा केली जात आहे. त्याच्याशी निगडित असलेल्या एपस्टीन फाईल्समधील कागदपत्रे समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे एपस्टीन कोण होता हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेफ्री एपस्टीन याचं नाव सध्या संपूर्ण जगभरात चर्चेत आहे कारण एपस्टीनशी निगडित तपासाच्या कागदपत्रांचा एक प्रचंड ट्रेझर म्हणजे Epstein Files निर्माण झाला आहे. या फाइल्समधून मिळणाऱ्या माहितीसमोर येताच राजकारण, समाज, गुन्हेगारी इतिहास आणि न्यायव्यवस्था यातील गुंतागुंत पुन्हा जोरात उजेडात आली आहे एपस्टीन – कोण होता?जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक वित्तीय सल्लागार आणि नंतर लैंगिक गुन्हेगार म्हणून प्रख्यात झाला. न्यूयॉर्कमधील ब्रुकलिनमध्ये जन्मलेल्या एपस्टीनने आपल्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात मालमत्ता तुटवली, प्रभावशाली […] - [महाराष्ट्रातील टॉप 10 किल्ले | इतिहास, ट्रेकिंग व शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध गड](https://janvrutt.in/top-10-forts-in-maharashtra-history-trekking/): महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांची भूमी. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पसरलेले हे किल्ले केवळ दगड-मातीचे बांधकाम नाहीत, तर स्वराज्य, शौर्य, त्याग आणि इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व जिंकलेले किल्ले आजही महाराष्ट्राची ओळख ठरतात. या लेखात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 प्रसिद्ध किल्ले, त्यांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि आजचे महत्त्व. इतिहास व महत्त्व:रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होता. इ.स. 1674 मध्ये याच किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर आहे. मुख्य आकर्षणे:राजसदरमहाराजांची समाधीजगदीश्वर मंदिरटकमक टोक. 2) सिंहगड किल्ला इतिहास व शौर्य:हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या बलिदानासाठी प्रसिद्ध आहे. “गड आला पण सिंह गेला” हे वाक्य इतिहासात […] - [२९ महानगरपालिका निवडणुकीत विरोधक कोण? महायुती-मविआचे तीनतेरा](https://janvrutt.in/29-municipal-corporations-opposition-confusion-mahayuti-mva/): मुंबई: राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष हे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कुठे एकमेकांसोबत आहेत, तर कुठे विरोधात. त्यांचे नेते दुपारच्या सभेत ज्या पक्षांवर टीका करतील त्याच पक्षांचे कौतुक त्यांना संध्याकाळच्या दुसर्या शहरातील सभेत करावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप-शिंदेसेना बहुतेक ठिकाणी एकत्र लढणार असे कालपर्यंतचे चित्र असतानाच अनेक ठिकाणी या युतीला मंगळवारी तडे गेले. काँग्रेसची वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी झाल्याचे दिसत असून अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हातमिळवणी केली आहे. नागपुरात स्वबळावर लढत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अकोल्यात भाजपशी युती केली आहे. महापालिकागणिक मित्र आणि विरोधकांची इतकी अभूतपूर्व अदलाबदल यापूर्वी कोणत्याही महापालिका निवडणुकीत […] - [वंचितने काँग्रेसकडे 63 जागांची मागणी; 16 जागांवर अर्जच नाहीत, कारण काय?](https://janvrutt.in/vanchit-congress-63-seats-demand-16-nominations-missing/): मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जागावाटपात 63 जागा मागून घेतल्या होत्या. मात्र, 16 जागांवर वंचितला उमेदवारच उभे करता आले नाहीत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यंदा मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि काँग्रेसची (Congress) युती झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी काहीसे नमते घेत वंचितला 62 जागा देऊ केल्या होत्या. तर काँग्रेस पक्ष 150 जागांवर लढणार होता. मात्र, आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेल्यानंतर वंचितने त्यांच्या वाट्याला आलेल्या 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. 16 […] - [लाडकी बहीण योजनेत मोठा भ्रष्टाचार? धक्कादायक माहिती उघड](https://janvrutt.in/ladki-bahin-yojana-corruption-shocking-details/): गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना जोरदार चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल आता धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. नुकताच मिळालेल्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेचा महायुतीला इतका जास्त फायदा झाला की, लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहिन्यांला राज्यातील महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार रूपये सरकारकडून दिली जातात. विशेष म्हणजे महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींचे आभार मानताना दिसले. मात्र, यादरम्यानच्या काळात नियमात बसत नसतानाही अनेकांनी लाडकी बहीण […] - [एकनाथ शिंदेंचा फोन, उदय सामंत तातडीने पुण्याला](https://janvrutt.in/eknath-shinde-phone-uday-samant-pune-night-drama/): पुणे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय भूकंप! महायुतीत जागावाटपावरून फूट पडण्याची शक्यता असून काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेची नवी युती आकारास आली आहे. पुण्यात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातच आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र आजच्या दिवशी पुण्यात राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून काडीमोड होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी मनसेला सोबत घेऊन नवा पुणे पॅटर्न मैदानात उतरवला आहे. घोषणा तूर्तास लांबणीवर गेल्या अनेक […] - [ठाकरे बंधूंची डोकेदुखी वाढली!](https://janvrutt.in/thackeray-brothers-rebellion-leaders-list/): मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची १८ वर्षांनंतर युती झाली असली, तरी मुंबईतील ८ प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधूंची युती झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली. यानंतर ठाकरे बंधूंनी जागावाटपाचे सूत्र ठरवत ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले. मात्र आता युतीला बंडखोरीचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या जागावाटपाच्या सूत्रानंतर मुंबईतील तब्बल ८ प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या […] - [शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | पक्षाची माहिती, भूमिका व ताज्या बातम्या](https://janvrutt.in/shiv-sena-uddhav-balasaheb-thackeray-party/): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी महाराजांची सेना; संक्षेप: SS (UBT)) हा हिंदुत्वाधारित, मराठी प्रादेशिकतावादी व राष्ट्रवादी राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना २०२२ मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मूळ शिवसेनेपासून वेगळ्या झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या पक्षाला ‘मशाल’ (Flaming Torch) हे नवीन निवडणूक चिन्ह दिले. २०२२ मधील महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर शिवसेनेत फूट पडली आणि दोन वेगवेगळे गट अस्तित्वात आले. यातील एक गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर दुसरा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना असा आहे. स्थापना व फूट २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड […] - [कुख्यात गुंडाच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी पुणे प्रभाग क्रमांक 10 बातमी](https://janvrutt.in/notorious-gangsters-wife-ncp-candidature-pune-ward-10/): महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. सर्वत्र धावपळ बघायला मिळतंय. सर्वांच्या नजरा या पुणे महापालिका निवडणुकीकडे आहेत. त्यामध्येच आता थेट कुख्यात गुंडाची पत्नी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पुण्यात भाजपा शिवसेना युती होणार की, नाही हे अजून स्पष्ट झाले नाहीये. सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून अजूनही एबी फॉर्मचे वाटत करण्यात आले नाहीये. जयश्री मारणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधुन उमेदवारी अर्ज भरणार आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयश्री मारणेला एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. जयश्री मारणे […] - [कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक , महायुतीच्या फॉर्म्युल्याला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध](https://janvrutt.in/kalyan-dombivli-municipal-election-mahayuti-formula-bjp-workers-opposition/): कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. भाजप कार्यकर्ते जागा वाटपावरून प्रचंड नाराज झाले आहेत. BJP कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यलया बाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे वातावरण तापले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका आणि वाटाघाटीनंतर केडीएमसी निवडणुकीत अखेर शिवसेना भाजपा महायुतीचा फॉर्मुला आज ठरला. शिवसेनेला 67 आणि भाजपाला 54 जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्वमध्ये अवघ्या सात जागा मिळालेल्या भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका अन्यथा भाजपा कल्याण पूर्व स्वबळावर लढेल अशी घोषणाबाजी […] - [एमआयएमला राज्यात मोठा धक्का , पक्षाच्या टॉप नेत्याचा तडकाफडकी राजीनामा](https://janvrutt.in/aimim-top-leader-resigns-major-setback-in-state/): महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे.  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सोलापूरचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा राज्यात एमआयएमला मोठा धक्का मानला जात आहे. एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.  सोलापूर शहर […] - [अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निर्णय , मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटासोबत युती](https://janvrutt.in/ncp-sharad-pawar-thackeray-group-alliance-mumbai-municipal-corporation/) - [पवार काका-पुतण्याची चाल; मविआमध्ये खळबळ, पुण्यात नेमकं काय घडलं?](https://janvrutt.in/pawar-uncle-nephew-mva-chaos-pune-what-happened/): पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत कुणाची युती आणि कुणाची आघाडी होईल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुण्यात दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटला. तसेच निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती होईल, असं जाहीर केलं होतं. पण इथे जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपचं पूर्णपणे ठरलेलं नाही. तर दुसरीकडे महायुतीतला तिसरा घटकपक्ष फडणवीसांच्या घोषणेनंतर एकटा […] - [भारतीय जनता पार्टी](https://janvrutt.in/bharatiya-janata-party-bjp-history-leaders-ideology/): भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत. इतिहास भारतीय जनसंघ (१९५१-७७) १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ […] - [CA मुळे शिंदेंच्या विजयाचं गणित बिघडलं? ‘महाशक्ती’ फिकी, सासऱ्यानंतर सुनेलाही विजयाचा गुलाल](https://janvrutt.in/ca-impact-shinde-victory-equation-mahashakti-weakens-family-win/): राज्यात मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. राज्यातील २८८ नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पक्षांना यश मिळालं असलं तरी काही मोठे उलटफेर झाले आहेत. या निवडणुकीत आपली छाप सोडणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाचं गणित एका सीएनं बिघडवलं. शिवसेना शिंदे गट आणि भाजपने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली. शिवसेना शिंदे गट-भाजप युतीत फोडाफोडीचा वाद जो दिल्ली पर्यंत पोहोचला होता त्याची सुरुवात अंबरनाथ येथून झाली होती. वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. राडा, धमकी, गोळीबार अशा वेगवेगळ्या कारणांनी अंबरनाथची निवडणूक चर्चेत आली होती. […] - [सोनं-चांदी खरेदी करायची की थांबायची? नव्या वर्षात दर स्वस्त होणार की महाग?](https://janvrutt.in/gold-silver-buy-or-wait-new-year-price-prediction/): काही दिवसांच्या ब्रेकनंतर आता सोनं-चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. चांदीने आपला ऑल टाइम हाय गाठत प्रतिकिलो दर दोन लाख रुपयांचा दर गाठला. चांदीने प्रति किलोचा दर २ लाख २५ हजारांचा दर गाठला आहे. त्यानंतर सोन्याने देखील आपला आतापर्यंतचा सर्वकालिक उच्चांक गाठत प्रति १० ग्रॅमचा दर १ लाख ३९ हजार रुपये गाठला आहे. त्यामुळे सोनं-चांदी आता खरेदी करावं का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकजण सध्या सोने आणि चांदी खरेदी करण्यासह गुंतवणुकीचा विचार करत आहेत. सोनं-चांदी बाजारात आलेल्या तेजीनंतर एक्सपर्टने देखील आपला लेटेस्ट अंदाज वर्तवला आहे. CNBC TV18 शी बोलताना, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) चे सरचिटणीस सुरेंद्र मेहता […] - [पुढच्या 48 तासांत राजकीय भूकंप? काँग्रेसचा शरद पवारांच्या पक्षाला थेट अल्टिमेटम](https://janvrutt.in/48-hours-political-earthquake-congress-ultimatum-sharad-pawar-party/): ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. युती आणि आघाडी करताना जास्तीत जास्त जागा आपल्याच वाट्याला कशा येतील, यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड चालू आहे. असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत वादाची मोठी ठिणगी पडली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजीत पवार यांनी केलेल्या एका कृतीमुळे तिथे काँग्रेस पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने येथे शरद पवार यांच्या पक्षाला 48 तासांचा अल्टिमेटमट दिला आहे. काँग्रेसला जागांचा प्रस्ताव न आल्यास आम्ही काहीतरी मोठा निर्णय घेऊ, असा थेट इशाराच काँग्रेसने येथे शरद पवार यांच्या पक्षाला दिला आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार […] - [गौतमी पाटील नाही; बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये ही नृत्यांगना दिसणार?](https://janvrutt.in/bigg-boss-marathi-new-season-dancer-entry-rumours/): सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदा कोणते कलाकार दिसणार याबाबत चर्चा सुरु असताना एका नृत्यांगनाचे नाव समोर आले आहे. आता ही कोण आहे चला जाणून घेऊया. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस 19चा समारोप झाला. त्यानंतर आता सर्वांचा नजरा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनकडे आहेत. मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन प्रचंड गाजला होता. त्यामुळे आता यंदाच्या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील बिग […] - [महापालिका निवडणूक: शिवसेना शिंदे गटाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणाला संधी?](https://janvrutt.in/shivsena-shinde-group-star-campaigners-municipal-election/): राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून आता आपल्या स्टार प्रचारकांची यांदी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेते यांचा समावेश आहे.  रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे या दिग्गज नेत्यांचा समावेश शिवसेनेकडून आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान महापालिका […] - [2026 मध्ये काय घडणार? बाबा वेंगांचं भयंकर भाकीत, जगभर खळबळ](https://janvrutt.in/baba-vanga-2026-prediction-global-shock/): 2025 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरच आपण 2026 मध्ये पर्दापण करणार आहोत. सर्व जन नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान नवं वर्ष जगासाठी कसं असणार? नव्या वर्षात काय -काय घडणार? या संदर्भात आता बाबा वेंगा यांची नवी भविष्यवाणी समोर आली आहे. बाबा वेंगा यांच्या नव्या भाकीतामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जेव्हा -जेव्हा जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्याची चर्चा होते त्यामध्ये सर्वात आधी बाबा वेंगा यांचं नाव घेतलं जातं. बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला होता, तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला, त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील पाच हजार वर्षांची भाकीतं करून ठेवली आहेत, बाबा […] - [काँग्रेसची मोठी घोषणा, नव्या युतीमुळे राजकीय समीकरणांत उलथापालथ](https://janvrutt.in/thackeray-brothers-unite-congress-alliance-election-equations/): राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा केली आहे. तसेच महायुतीतील पक्षांनीही आगामी निवडणूक एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप जागावाटपाची घोषणा झालेली नाही. अशातच आता काँग्रेसनेही मोठी खेळी करत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. काँग्रेस-रासपची युती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीची घोषणा करताना म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेताना सोबत काम करण्यासंदर्भात चर्चा झाली. भाजपा लोकशाहीला संपवत आहे. […] - [Ullu वेब सिरीजमधील टॉप अभिनेत्री | राजसी वर्मा, स्नेहा पॉल, आयशा कपूर यांची ओळख](https://janvrutt.in/top-ullu-web-series-actress-list/): ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक नव्या कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकी Ullu App हे एक महत्त्वाचे नाव मानले जाते. वेगळ्या धाटणीच्या कथा, धाडसी विषय आणि प्रभावी अभिनय यामुळे उल्लू वेब सिरीज सतत चर्चेत असतात. या सिरीजमधील अभिनेत्रीही त्यांच्या अभिनय, स्क्रीन प्रेझेन्स आणि आत्मविश्वासामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. 1) राजसी वर्मा राजसी वर्मा हे नाव Ullu वेब सिरीजशी घट्ट जोडले गेले आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भावनिक दृश्ये असोत किंवा मजबूत महिला व्यक्तिरेखा—राजसी आपल्या अभिनयातून ठसा उमटवतात. त्यांची लोकप्रियता आज Ullu च्या टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळख निर्माण करते. 2) स्नेहा पॉल स्नेहा पॉल […] - [15 षटकार, 16 चौकारांचा पाऊस! वैभव सूर्यवंशीची कसाईनुमा फटकेबाजी – 84 चेंडूत 190 धावा](https://janvrutt.in/vaibhav-suryavanshi-190-runs-84-balls-15-sixes-16-fours/): भारताचा सर्वात तरुण आणि स्फोटक 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीत तुफान आणलं आहे. अरुणाचल प्रदेश संघाविरोधातील रांची येथील मैदानावरील सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीने 84 चेंडूवर 190 धावा चोपल्या. वैभव सूर्यवंशीने त्याच्या डावात आतापर्यंत 226.19 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 16 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या दमदार फटकेबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याच्यासमोर गोलंदाजांना नुसता घाम गाळावा लागला. बिहारच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी करत अरुणाचल प्रदेश संघाचा सूर्य अस्त केला. या संघाच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. वैभव सूर्यवंशीने अरुणाचल […] - [स्मृती मानधनाला धक्क्यावर धक्के! आता नेमकं काय घडलं?](https://janvrutt.in/smriti-mandhana-setbacks-latest-news/): भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) हिने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी केली. तिने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 129 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेफालीने 34 चेंडूत नाबाद 69 धावा करताना 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. या तूफान खेळीमुळे भारताने अवघ्या 12 व्या षटकात सामना जिंकला आणि शेफालीला तिच्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. शफाली वर्माचा हा भारतासाठी खेळलेला 92 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. 8 व्यांदा तिने प्लेअर ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार जिंकला. यासह तिने स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि जेमिमा रॉड्रिग्स हिला मागे टाकलं आहे. स्मृती […] - [जागतिक खळबळ! एपस्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्यावरील गंभीर आरोपांचा उल्लेख, नवे धक्कादायक खुलासे](https://janvrutt.in/epstein-files-donald-trump-allegations-new-revelations/): America President Donald Trump Big Allegation: अमेरिकेतील कुख्यात एपस्टीन फाईल्समध्ये एक मोठा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) मंगळवारी रात्री या प्रकरणाशी संबंधीत जवळपास 30 हजार पानांचा दस्तावेज जाहीर केले. या फाईलमध्ये ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या जुन्या संबंधाचे फोटो, खासगी यात्रेतील फोटो आणि इतर अनेक दस्तावेज समोर आले आहेत. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पोप गायक मायकल जॅक्सन आणि इतर अनेक प्रभावशाली व्यक्तींचे फोटो बाहेर आले आहेत. पण ट्रम्प यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. एपस्टीनच्या खासगी जेटमध्ये ट्रम्प यांची भरारी डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सार्वजनिक […] - [राजकारणात भूकंप! अजित पवार–शरद पवार एकत्र येणार? घोषणेची तारीख ठरली](https://janvrutt.in/ajit-pawar-sharad-pawar-reunion-announcement-date/): सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच प्रमुख पक्ष राज्यात जोमात प्रचार करत आहेत. दुसरीकडे विजयाचे शिखर गाठण्यासाठी सध्या युती आणि आघाड्याचे गणित जुळवले जात आहे. मुंबई, पणे, ठाणे, पिंपरी चिंचवड या महानरपालिकांत काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे या प्रमुख महापालिकांसाठी युतीची नवी समीकरणं उदयास येत आहेत. याच समीकरणांना लक्षात घेऊन भविष्यात राज्यातील राजकारणाची वाटही बदलू शकते, असे तर्क राजकीय जाणकार लावत आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पावर गटाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच एक मोठं विधान करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे. […] - [हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते…’ मंत्री नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?](https://janvrutt.in/nitesh-rane-statement/): भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी बैठका मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. काही ठिकाणी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरवात झाली आहे. त्यामुळे नेत्यांनी एकमेकांवर टीकाही करायला सुरुवात केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आज भाजपचे हिंदूत्ववादी नेते आणि मस्त्सविकास मंत्री नितेश राणे हे मिरा भाईंदर येथे आले होते. यावेळी बोलताना […] - [अवतार ३’मध्ये गोविंदाची एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने घातला धुमाकूळ](https://janvrutt.in/govinda-entry-avatar-3-viral-video-social-media/): सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ ‘अवतार ३’ चित्रपटातील एक सीन आहे. या सीनमध्ये गोविंदा दिसत आहे. त्यामुळे आता खरच गोविंदाने या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे का चला जाणून घेऊया. जेम्स कॅमरूनच्या ‘अवतार’ चित्रपटाबाबत बॉलिवूड अभिनेता गोविंदाने धक्कादायक दावा केला होता. या चित्रपटाची ऑफर आल्याचे गोविंदाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. आजही सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे. गोविंदाने दावा केला होता की ‘अवतार’साठी तो पहिली पसंती होता आणि पण त्याने या चित्रपटाला नाकार दिला होता. गोविंदाच्या या दाव्यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलही केले गेले होते. त्याची पत्नी सुनीतानेही अभिनेत्याच्या […] - [भाजपात सुधीरभाऊंचा नाथाभाऊ होतोय का? एकनाथ खडसे यांचे एकदम चपखल उत्तर](https://janvrutt.in/sudhir-mungantiwar-nathabhau-eknath-khadse-bjp-statement/): गेल्या एक वर्षापासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या तिखट प्रतिक्रियेने अधुनमधून राजकीय वादळं येतात. पण या हिवाळी अधिवेशनात त्यांच्या जहाल वक्तव्याने भाजप कोंडीत सापडले. सुधीरभाऊंना कोंडीत पकडल्याचा आरोप होत असताना त्यावर एकनाथ खडसे यांनी चपखल उत्तर दिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती झंझावात आणला. महायुतीचे सरकार आले. पण सरकारमधील काही जुन्या जाणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. विदर्भातील अनुभवी नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी त्यांची नाराजी अनेकदा वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवली. अनेक विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया या भाजपसाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या. तर हिवाळी अधिवेशनात त्यांच्या जहला वक्तव्याने […] - [ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी तारीख वेळ सांगितली](https://janvrutt.in/thackeray-brothers-announce-their-alliance/): राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची उद्या दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होता, अखेर तो दिवस आता सत्यात उतरताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणेची तारीख अखेर ठरली आहे. खासदार संजय राऊत यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्या दोघांच्या […] - [वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !](https://janvrutt.in/prakash-ambedkar-congratulate-winners/): मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसेच आजी – माजी पदाधिकारी आणि विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी पुढाकार घेऊन केलेली मेहनत बहुप्रतिक्षित यशाचे कारण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.हे यश सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून, निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. - [ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रशांत अशोकराव खानविलकर यांचा जाहीर प्रवेश](https://janvrutt.in/prashant-khanvilkar-join-ncp-ajit-pawar/): ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रशांत अशोकराव खानविलकर यांचा अधिकृत व जाहीर पक्षप्रवेश पार पडला. हा पक्षप्रवेश ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, ठाणे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. नजीब मुल्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला.या वेळी प्रशांत अशोकराव खानविलकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प […] - [रायगड जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ सुरू](https://janvrutt.in/vigilance-awareness-week-begins-in-raigad-district/):  भ्रष्टाचाराविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोची मोहीम! “लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा” – एसीबीचा जनतेला इशारा : तुम्हीही भ्रष्टाचार रोखू शकता! रायगड / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यात अँटी करप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau – ACB) तर्फे ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ (Vigilance Awareness Week) 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान उत्साहात साजरा केला जात आहे. या अभियानाचा मुख्य संदेश “दक्षता आपली सामाजिक जबाबदारी” (Vigilance: Our Shared Responsibility) आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहभागी होऊन सजग आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. * भ्रष्टाचार थांबवा – तुम्हीही पुढाकार घ्या :- अँटी करप्शन ब्युरोने दिलेला स्पष्ट संदेश असा आहे की, कोणताही […] - [नागपूरमध्ये ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता बाबू छत्रीची हत्या; मित्रानंच केली संपवणूक, नागपुरात खळबळ](https://janvrutt.in/nagraj-manjule-actor-murdered-by-friend-full-story/): नागपूरमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता बाबू छत्री यांच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून, संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बाबू छत्री आणि त्याचा मित्र दारूच्या नशेत होते. त्याचदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मित्रानेच बाबू छत्रीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी आरोपी मित्राला ताब्यात घेतले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. बाबू छत्री यांनी ‘झुंड’ चित्रपटात झोपडपट्टीतल्या युवकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही त्यांनी मन जिंकले होते. या चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन […] - [आता एअरपोर्टजवळच तिसरी मुंबई, चौथी मुंबईही उभारणार](https://janvrutt.in/third-and-fourth-mumbai-near-airport-devendra-fadnavis-plan/): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याच्या पायाभूत सुविधांमधील महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. नवी मुंबई विमानतळ हे ९० च्या दशकापासून केवळ कागदावर होते, परंतु मोदींच्या प्रगती बैठकीमुळे ते प्रत्यक्षात आले. अनेक अडथळे पार करत, पहाड तोडून आणि नदीचा प्रवाह वळवून हे इंजिनिअरिंग मार्वल साकारले गेले आहे. यासोबतच, देशातील सर्वात मोठी ४० किलोमीटर लांबीची भुयारी मेट्रो, ग्रीन ट्रिब्युनल आणि न्यायालयांच्या अडथळ्यांवर मात करत पूर्ण झाली. जपान सरकार आणि JICA च्या मदतीबद्दलही फडणवीस यांनी आभार मानले. मुंबई वन या ॲपचे उद्घाटनही करण्यात आले, जे मेट्रो, मोनो, बस, […] - [फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं धनश्रीला सडेतोड उत्तर](https://janvrutt.in/yuzvendra-chahal-replies-to-dhanashree-fraud-allegations/): या मुलाखतीत युजवेंद्रने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचाही खुलासा केला. “मी सध्या सिंगल आहे आणि मला इतक्यात ‘मिंगल’ व्हायचं नाहीये”, असं तो हसत म्हणाला. धनश्रीने त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा लग्नाच्या साडेचार वर्षांतच विभक्त झाले. धनश्री सध्या ‘राइज अँड फॉल’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ती युजवेंद्रबद्दल सतत व्यक्त होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी तिने घटस्फोटानंतरच्या पोटगीचा उल्लेख केला होता. त्यानंतर ती दुसऱ्या स्पर्धकाशी बोलताना फसवणुकीबद्दल व्यक्त झाली. युजवेंद्रचं नाव न घेता तिने सांगितलं की, दोन महिन्यांतच तिची नात्यात फसवणूक झाली होती आणि तिने पार्टनरला रंगेहात पकडलं होतं. या […] - [अमेरिका झुकणार? भारतावरील टॅरिफ मागे घेण्याची शक्यता](https://janvrutt.in/america-india-tariff-big-update/): डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लागू केला आहे. असे असतानाच आता भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाची चर्चा चालू होत आहे. त्यामुळे आता या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या टॅरिफची चर्चा चालू आहे. रशियाला कोंडित पकडण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान, हा टॅरिफ कमी व्हावा यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता संपूर्ण भारतासाठी एक महत्त्वाची खुशखबर आली आहे. आता टॅरिफ कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून एक मोठी घडामोड समोर आली आहे. नेमकं काय घडतंय? भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक संबंध बळकट करण्यासाठी […] - [राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.प्रशांत खानविलकर यांच्या CCTV च्या मागणीला यश](https://janvrutt.in/ncps-prashant-khanvilkar-secures-approval-for-cctv-demand/): ठाणे शहरात तसेच ठाणे जिल्ह्यात CCTV लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून मा.पोलीस आयुक्त यांना मी प्रशांत खानविलकर महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने निवेदन दिले होते याच अनुषंगाने दिनांक २२/०८/२०२५ रोजी कमिशनर ऑफिस मध्ये भेट दिली,त्याचप्रमाणे पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मा.श्री.प्रदीप परशुराम कन्नलू साहेब याची भेट घेतली त्याशिवाय मा.कन्नलू साहेबांनी ठाणे मध्ये नवीन लागलेले सर्व CCTV चे लाईव्ह फुटेज दाखवले आणि पुढील कार्यप्रणालीवर चर्चा केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मा.श्री.प्रदीप परशुराम कन्नलू साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाकडून पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आणि पुढील त्यांच्या प्रत्येक कार्यात राष्ट्रवादीचा सहभाग अग्रभागी […] - [या अभिनेत्रीची कमाल: भंगारातून 3800 कोटींचा ब्रँड](https://janvrutt.in/actress-turns-scrap-into-3800cr-beauty-brand/): या प्रसिद्ध अभिनेत्रीने अजून एक करिअरचा मार्ग निवडला. तिने भंगारातून कोट्यवधींची कमाई केली. तिच्या नवीन ब्युटी ब्रँडने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोण आहे ती भारतीय अभिनेत्री? या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख तयार केल्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये पण बस्तान बसवले. करियरमध्ये तिने अजून एक मार्ग चोखंदळलाय. अवघ्या दोनच वर्षात तिने खास ब्युटी ब्रँड तयार केला. ती पूर्वीपासूनच स्मार्ट आणि बोल्ड विथ ब्युटीफूल म्हणून ओळखली जाते. तिच्या ब्रँडने सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध गायिका रिहानाच्या फेंटी ब्युटी ब्रँड 4200 कोटींचा आहे. त्याच्या लगेचच मागे आता या भारतीय गुणी अभिनेत्रीचा ब्रँड आहे. गुणी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ॲनमोली हेअरकेअर (Anomaly Haircare) हा ब्युटी […] - [डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोठे झटके: जगाचे टॅरिफचे संकट टळणार](https://janvrutt.in/donald-trump-two-setbacks-tariff-crisis-avoided/): डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात फक्त भारतच नाही तर अमेरिकेतही संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामध्येच दोन निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगोदरच चर्चेत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने मोठा दणका दिलाय.  न्यायालयांनी दोन मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांचे बेकायदेशीर घोषित केले आहेत. सध्या अमेरिकेत लोक हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परत जा…परत जा..अशा घोषणा या त्यांच्याविरोधात […] - [जरांगेंनी उपोषण सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया](https://janvrutt.in/jarange-uposhan-sodtach-fadnavis-response/): मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केले असून आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केले जाईल. राज्य सरकारने तसा जीआर काढला आहे. सरकारच्या या जीआरनंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. आता जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत. मी प्रत्येक समाजासाठी […] - [मोठी बातमी! छगन भुजबळ म्हणाले, ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही; कागदपत्रांसह थेट स्पष्टता](https://janvrutt.in/chhagan-bhujbal-maratha-reservation-obc/): मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. ओबीसीतून आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी ते आरक्षणाला बसले आहेत. मात्र, आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. छगन भुजबळ यांंनी म्हटले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. मंडळ आयोगाने या पूर्वीच सांगितले आहे की, मराठा समाज हा पुढारलेला समाज असून त्यांना आरक्षण देता येणार नाही. चार आयोगाने मराठा समाजाबद्दल महत्वाचे अहवाल दिले असून त्यांनी म्हटले की, समाजिक सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास नाहीये. यासोबतच छगन भुजबळांनी स्पष्ट म्हटले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. […] - [रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात; आशिया कपमध्ये हिटमॅनचा विक्रम मोडणार?](https://janvrutt.in/rohit-world-record-in-danger-asia-cup/): आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. या बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत षटकार-चौकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे टीम इंडिया अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच रोहित-विराटशिवाय आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत यंदा रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. टी 20i क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून सर्वाधिक षटकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्मा याच्या नावावर आहे. मात्र आता रोहितचा हा विक्रम धोक्यात आहे. रोहितचा […] - [जरांगे पाटील मुंबई सोडणार नाहीत? GR शिवाय पत्रकार परिषदेत 5 महत्त्वाचे मुद्दे](https://janvrutt.in/%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%be/): मराठा-कुणबी एकच या जीआरशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. न्यायदेवता आमच्या बाजूने न्याय देईल. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आम्ही शांत आहोत, देवेंद्र फडणवीस आम्हाला शांत राहू द्या. शनिवार-रविवारी मराठे जर मुंबईत आले तर सोमवारच आंदोलन खूप छान असेल. ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडणार नाही यावर ठाम आहे. शंभर पोलीस आले किंवा लाख पोलीस आले, तरी जेलमध्येच नेणार. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. हैदराबाद गॅझेटशिवाय मुंबई सोडणार नाही” असं […] - [आम्ही मराठ्याची औलाद: शनिवार-रविवारी वादळाचा इशारा, सोमवारी मोठा निर्णय?](https://janvrutt.in/maratha-storm-warning-weekend-monday-alert/): आम्ही मराठ्याची औलाद असा इशारा देत मराठे मुंबईत येणार आणि त्यांना कोणी अडवू शकत नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यातच शनिवार-रविवारी कोणते वादळ येणार?. आम्ही मराठ्याची औलाद आहोत. सरकारने कितीही भीती दाखवली तरी मी आझाद मैदानावरून उठणार नाही. आता सुट्टी नाही. सरकार आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याला यश येणार नाही. आम्ही आरक्षणाशिवाय हटणार नाही असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. तर सरकारने वेळीच निर्णय घेतला नाही तर शनिवार-रविवारी राज्यातील मराठे मुंबईत दाखल व्हायला सुरुवात होईल आणि मग सरकारला मोठी अडचण होईल असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारशी बोलायला तयारतुम्ही ज्यांच्या भरवशावर बोलता, […] - [भारतीय पासपोर्टची ताकद वाढली; जागतिक क्रमवारीत मोठी झेप!](https://janvrutt.in/indian-passport-global-ranking-2025/): लेखक: जनवृत्त टीम | दिनांक: 21 जुलै 2025 : भारतासाठी 2025 ची सुरुवात एक सकारात्मक जागतिक ओळख घेऊन आली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या जुलै 2025 च्या अहवालानुसार, भारताच्या पासपोर्टच्या जागतिक क्रमवारीत मोठी सुधारणा नोंदवण्यात आली आहे. जानेवारी 2025 मध्ये 85 व्या क्रमांकावर असलेला भारतीय पासपोर्ट आता 77 व्या स्थानावर पोहोचला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? हेनले पासपोर्ट इंडेक्स हा एक जागतिक स्तरावरील अहवाल आहे जो प्रत्येक देशाच्या पासपोर्टची ताकद मोजतो. IATA (International Air Transport Association) च्या डेटावर आधारित हा अहवाल दर तिमाहीला अपडेट केला जातो. पासपोर्टवर किती देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा ऑन-अरायव्हल प्रवेश मिळतो, यावर आधारित ही क्रमवारी निश्चित […] - [हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात गुलाबराव पाटलांचा मोठा दावा](https://janvrutt.in/harshal-patil-suicide-gulabrao-patil-big-claim-twist/): 24 जुलै 2025 | जनवृत्त प्रतिनिधीहर्षल पाटील या युवा कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्येने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारकडून बिलं निघत नसल्याने हर्षल पाटील आर्थिक दृष्टया अडचणीत आल्याच सांगण्यात येतय. त्यामुळेच त्याने जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या आत्महत्येमुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अनेक ठेकेदार बिलं निघत नसल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे समोर येत आहे. हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता. तांदुळवाडी गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी त्याच्याविषयी माहिती दिली. त्याने अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कामे केली. कोल्हापूरात […] - [महाराष्ट्रातील टॉप 10 गडकिल्ले – शिवाजी महाराजांचे शौर्य अनुभवणारा प्रवास](https://janvrutt.in/top-10-forts-in-maharashtra-shivaji-maharaj-history/): जनवृत्त टीम | दिनांक: 24 जुलै 2025 : महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेची गाथा खोलवर रुजलेली आहे. या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे गडकिल्ले जे इतिहास, शौर्य आणि रणनीती यांचे प्रतीक आहेत. चला, अनुभवूया असा एक अद्वितीय प्रवास — महाराष्ट्रातील टॉप 10 किल्ल्यांचा, जे शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक टप्पे ठरले. 1. राजगड किल्ला (पुणे) राजगड हा शिवाजी महाराजांचा पहिला राजधानीचा किल्ला. 26 वर्षांहून अधिक काळ त्यांनी येथे वास्तव्य केलं. किल्ल्याचे मजबूत तटबंदी, बालेकिल्ला आणि इतिहासातले अनेक युद्ध येथे झाले. 2. तोरणा किल्ला (पुणे) तोरणा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सुरुवात! 1646 मध्ये अवघ्या 16 वर्षांचे असताना त्यांनी […] - [महायुतीचा फॉर्म्युला ठरला! कोणाला किती महामंडळ मिळणार?](https://janvrutt.in/mahayuti-corporation-distribution-formula-bjp-44-shinde-33-ncp-23/): 21 जुलै 2025 | जनवृत्त प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, महायुतीतील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. संख्याबळाच्या आधारे हे वाटप करण्यात येणार असून, तीनही पक्षांमध्ये या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. कोणाला किती महामंडळं? सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाला (भाजप) ४४, शिवसेना (शिंदे गट) ला ३३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २३ महामंडळं देण्यात येणार आहेत. महायुतीमधील समन्वय समितीच्या बैठकीत हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असून, लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. उदय सामंत यांची प्रतिक्रिया या संदर्भात शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना विचारणा करण्यात आली असता, […] - [शेतकऱ्यांसाठी खुशखबर: आता मिळणार 15,000 रुपये दरवर्षी](https://janvrutt.in/good-news-for-farmers-now-receive-%e2%82%b915000-every-year/): नमो शेतकरी योजना हि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरु केलेली अतिशय महत्वाची योजना आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या योजना मार्फ़त प्रति वर्ष आर्थिक मदत दिले जाते. हि योजना महाराष्ट्रातील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वर्ष 2023 पासून राबविण्यात येत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना वाढण्यासाठी, बी- बियाणे खरेदीसाठी याची मदत होत असते. आता काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी हा निधी वाढवण्याची घोषणा देखील केली आहे. ती कशी आणि नमो शेतकरी योजना महाराष्ट्र (Namo Shetkari Yojana Maharashtra) काय आहे, योजनेचा लाभ कसा घेता येईल, कोण पात्र असेल, कागदपत्रे काय लागतील तसेच अर्ज कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती आपणास […] - [उद्धव ठाकरेंसाठी बीएमसी निवडणूक का आहे प्रतिष्ठेची लढाई?](https://janvrutt.in/why-bmc-elections-will-be-a-prestige-battle-for-uddhav-thackeray/): मुंबईवरील शिवसेनेच्या युबीटीचे २५ वर्षांचे राज्य मोडणे हा भाजपसाठी एक महत्त्वाचा राजकीय आणि मानसिक विजय असेल. तर उद्धव ठाकरेंसाठी, बीएमसी गमावणे म्हणजे राजकीय भांडवल गमावणे असेल ज्यामुळे ठाकरे कुटुंबाला मुंबईत एक प्रभावी शक्ती म्हणून राहता आले आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आगामी निवडणुका केवळ मुंबईसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यासाठीही अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ, भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका संस्था असलेल्या बीएमसीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (आता शिवसेना यूबीटी) राज्य आहे. तथापि, शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि भारतीय जनता पक्ष (भाजप), एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राष्ट्रवादी) यांचा समावेश असलेल्या महायुती युतीच्या स्थापनेपासून […] - [बीडनंतर कृषी खातंही अजित पवारांकडे? मोठी मागणी](https://janvrutt.in/rohit-pawar-says-ajit-pawar-should-take-charge-as-agriculture-minister/): विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता एका नेत्याने अजित पवारांकडे कृषीमंत्रीपद देण्याची विनंती केली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले आहेत. विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कोकाटे यांनी मंत्रि‍पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी अजित पवारांना हे खात सांभाळण्याची विनंती केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, माणिकराव कोकोट गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या […] - [IPS सुमन नालाच्या प्रयत्नाने 300 गावकऱ्यांची घरवापसी – मोटा पीपोदरा खून प्रकरणानंतर मोठा निर्णय](https://janvrutt.in/mota-pipodra-ips-suman-nala-gaavvapasi-2014-case/): एका गावात एक हत्या झाल्यानंतर ३०० लोकांना गाव सोडावे लागले होते. त्यानंतर 12 वर्षांनी IPS अधिकाऱ्याने गावकऱ्यांची घरवापसी केली आहे. नेमकं झालं काय जाणून घ्या… गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात सुमारे 29 कुटुंबे गेल्या 11 वर्षांपासून आपली घरे आणि शेती पाहण्यासाठी आसुसली होती. मात्र, एका तरुण IPS अधिकाऱ्याच्या प्रयत्नांमुळे हे सर्व कुटुंब पुन्हा आपल्या गावात परतले आणि त्यांच्या ओसाड पडलेल्या अंगणात पुन्हा हास्याचा किलबिलाट सुरू झाला. या कुटुंबांची वर्षानुवर्षे पडीक असलेली शेती आता पुन्हा हिरवीगार होऊ लागली आहे. या सर्व कुटुंबांना त्यांच्या गावातून हद्दपार करण्यात आले होते, त्यानंतर ते इतर ठिकाणी मजुरी करत जीवन जगत होते. 11 वर्षांपूर्वी घडली होती […] - [कल्याण रुग्णालयात रिसेप्शनिस्टला मारहाण; गोकुळ झा दोन दिवसांची पोलीस कोठडी](https://janvrutt.in/kalyan-hospital-receptionist-brutally-assaulted-case-gokul-jha-remanded-in-2-day-police-custody/): कल्याण | 21 जुलै 2025: कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारात, मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या परप्रांतीय आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोकुळ झा याला आज काही वेळापूर्वी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याने कोर्टातच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःवर लादण्यात आलेले आरोप फेटाळले असून, विनाकारण या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचं सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्याचं म्हणणं फेटाळून त्याला चांगलंच फटकारलं आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपशील सदर घटना कल्याणमधील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात घडली. गोपाल […] - [नितीन गडकरी यांना 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर](https://janvrutt.in/nitin-gadkari-honoured-with-prestigious-lokmanya-tilak-award/): लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ऑगस्ट १ रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येईल. गडकरी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा सन्मान प्रदान केला जाईल. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी १०:३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित […] - [लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार? जाणून घ्या नवीन अपडेट](https://janvrutt.in/ladki-bahin-yojana-july-payment-delay-see-when-you-will-get/): महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता अद्यापही जुलै महिन्यासाठी त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, हा हप्ता ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत मिळेल, अशी माहिती सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. जुलै हप्त्याची प्रतीक्षा गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेचा दुसरा वर्ष चालू असून, यावर्षीचा पहिला हप्ता – म्हणजेच जुलै महिन्याचा – अद्यापही बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र, सरकारकडून तो लवकरच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे मासिक अनुदान ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी एकप्रकारचे मासिक वेतनच आहे, आणि ते दर महिन्याच्या अखेरीस […] - [नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं – भाजप नेत्याची मोठी मागणी](https://janvrutt.in/bjp-mla-haribhushan-thakur-bachaul-demands-nitish-kumar-to-be-appointed-as-vice-president/): जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. आता नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं, अशी मागणी भाजपाच्या आमदाराने केली आहे.जगदीप धनखड यांनी नुकतेच आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीचे कारण देत त्यांनी या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना उत्तर आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची निवड होणार? असा सवाल उपस्थित केले जात आहे. आता या पदासाठी थेट नितीश कुमार यांची निवड करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावं विशेष म्हणजे नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं, अशी मागणी भाजपाच्याच एका आमदाराने केली आहे. उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावं, […] - [राज ठाकरे यांचा संताप: "मी असे काही बोललोच नाही"](https://janvrutt.in/raj-thackeray-slams-media-over-thackeray-group-alliance-in-facebook-post/): राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इगतपुरीतील मनसे शिबिरादरम्यान पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक संवादानंतर काही माध्यमांनी त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी आरोप केला आहे की, स्वतः न बोललेल्या गोष्टी त्यांच्या तोंडात टाकण्यात आल्या, आणि अशा चुकीच्या वृत्तांकनामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, पुढे कोणतेही राजकीय विधान अधिकृत पत्रकार परिषदेतूनच केले जाईल. ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चेचं वातावरण सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत चर्चांना जोर आला आहे. मनसेच्या अलीकडील मराठी विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र […] - [शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष](https://janvrutt.in/sharad-pawars-ncp-appoints-shashikant-shinde-as-new-state-president/): राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. शशिकांत शिंदे यांची शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नव्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले असून खुद्द खासदार शरद पवार यांनीच शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाली निर्णयाची घोषणा आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीस शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, […] - [हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं](https://janvrutt.in/paresh-rawal-opens-up-on-akshay-kumars-lawsuit-for-exiting-hera-pheri-3/): मुंबई : बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी 3’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटातून अभिनेता परेश रावल यांनी अचानक माघार घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आता स्वत: परेश रावल यांनी सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करत मौन सोडलं आहे. परेश रावल यांनी त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर पोस्ट करत लिहिलं, “योग्य कारणांमुळे रद्द झालेला माझा करार आणि चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत माझ्या वकिलांनी योग्य उत्तर दिलं आहे. एकदा ते उत्तर वाचलं की सर्व समस्या मिटतील.” त्यांच्या वकिलांचं नाव अमित नाईक असून ते अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांचेही कायदेशीर सल्लागार राहिले आहेत. यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार, जो […] - [तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!](https://janvrutt.in/walmik-karad-special-treatment-jail-in-beed-from-farsan-chicken/): बीड तुरुंगात वाल्मिक कराड याची मोठी बडदास्त ठेवल्या जात असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनी केला आहे. यापूर्वी सुद्धा वाल्मिक अण्णासाठी पोलीस आणि अधिकारी राबत असल्याचे उघड झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे. यापूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आल्याचे समोर आले होते. प्रकरणात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर कारवाई पण झाली होती. आता बीड तुरुंगात वाल्मिक अण्णाला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केला आहे. त्याच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. वाल्मिकला सर्व सोयी-सुविधा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 […] - [वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई](https://janvrutt.in/vaishnavi-hagwane-case-one-car-with-two-pistols-seized/): वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे तिच्या पतीचं आणि दीराचं परवानाधाकर पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच एक कार देखील जप्त करण्यात आली आहे.पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे , वैष्णवी हगवणे या तरुणीनं 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, तीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिची सासू आणि नणंद यांना अटक केली होती. तर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर फरार होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून त्यांना देखील अटक केली. या प्रकरणात […] - [प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर](https://janvrutt.in/prakash-ambedkars-big-statement-will-ally-with-all-except-this-party/): धाराशीव | महाराष्ट्र: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं आणि स्पष्ट विधान केलं आहे. “भाजपा वगळता आम्ही कोणत्याही पक्षाशी युतीस तयार आहोत,” असं सांगून त्यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. हे विधान त्यांनी धाराशीव येथे माध्यमांशी बोलताना केलं. सध्या महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तयारीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांत निवडणुका घ्याव्यात असा आदेश आल्याने, निवडणूक आयोगासह सर्व पक्षांनी कंबर कसलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट, भाजपावर ‘नो अलायन्स’ भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […] - [ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय](https://janvrutt.in/jyoti-malhotra-case-5-clues-that-raised-police-suspicion/): ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलंय. तिला पोलिसांनी नेमकं कसं पकडलं, असे विचारलं जात आहे. यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल आहे. सध्या ती पोलीस कोठडीत असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. तिच्या अटकेनंतर भारतभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेनंतर ज्योती मल्होत्रा पोलिसांच्या निशाण्यावर नेमकी कशी आली? पोलिसांना तिच्याबाबत नेमकं काय खटकलं? असं विचारलं जात आहे. ज्योतीने मरियन शरीफची मुलाखत घेतली ज्योती 2023 मध्ये करतारपूर कॉरिडॉरमधून पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर ज्योती पाकिस्तानच्या मुख्यमंत्री मरियन शरीफ यांनाही भेटली होती. ज्योतीने मरियन शरीफची मुलाखत घेतली होती. एक यूट्यूबर मरियन शरीफ यांच्या इतक्या […] - [बच्चू कडू अ‍ॅक्शन मोडमध्ये! तीन नेत्यांच्या घरासमोर आंदोलन](https://janvrutt.in/bacchu-kadu-in-action-mode-protest-outside-3-leaders-homes/): मी सांगतो बच्चू कडू धावणारा आहे पडणारा नाही. मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची औलाद. भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या स्थानी आहे पण अजूनही गरिबाला घर नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, काश्मीर हल्ला अशा सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं. अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. संघटना कशी वाढली पाहिजे यासाठी मी एका टीव्हीवर सिरीयल पाहिली आणि संतांजी धनाजी पुरस्कार कार्यकर्त्यांना दिला पाहिजे, […] - [लष्कर-ए-तोयबाचे 6 कमांडर ठार | 9 ठिकाणी हवाई हल्ला](https://janvrutt.in/6-let-commanders-killed-airstrikes-conducted-at-9-sites/): पाकिस्तान विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च केलं आहे. ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्याची सुरुवात आहे. भारताकडून पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानात इमर्जन्सीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. हे ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे? ते जाणून घ्या. आता थांबू नका, कारवाई सुरू ठेवा संपूर्ण POK ताब्यात येईपर्यंत आणि शेवटचा आतंकवादी मारला जाईपर्यंत ही लढाई अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तिकडे पाकड्यांचे तर इकडे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले छत्तीसगड राज्यात सीआरपीएफ व डीआरजी पोलिसांच्या संयुक्त अभियानात वीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. ऑपरेशन गरुडा जवळपास पंधरा दिवसापासून छत्तीसगडच्या करेगट्टा पहाडीवर सुरू आहे . आज पंधरावा […] - [बारावी निकाल 2025: 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग अव्वल](https://janvrutt.in/maharashtra-hsc-12th-result-2025-live-updates-msbshse-result-mahresult/): महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल आज, सोमवारी ऑनलाइन जाहीर होणार आहे. हा निकाल मेच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी सकाळी निकालाची तारीख जाहीर केली.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यंदा १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६ मे ते २० मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.​​ Maharashtra 12th result 2025 division wise: विभागनिहाय निकालाची टक्केवारी – विभाग- टक्केवारीकोकण- ९६.७४कोल्हापूर- […] - [श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा | म्हणाले, आम्ही आमच्या कामात व्यस्त](https://janvrutt.in/mumbai-mp-shrikant-shinde-has-strongly-criticized-the-opposition/): खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं की, विरोधकांना काही काम उरले नाही. एनडीए सरकार बहुमताने निवडून आले आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पेन्शन योजना किंवा नोकरीत सामावून घेण्याची सूचना संरक्षणमंत्र्यांकडे केली. नुकताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे हे म्हणाले की, विरोधकांना काही काम उरलं नाही. बहुमतांनी एनडीए सरकार निवडून आलंय. शिंदे साहेबांनी काम केलं त्या कामाकडे बघून ना भूतो ना भविष्य अशाप्रकारे आम्हाला बहुमताने लोकांनी विजयी केले. आता तरी देखील विरोधक पुन्हा टीका करत आहेत. पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, चांगलं काम करून ही टीका करतात, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता […] - [चेहरा भोळा पण भानगडी सोळा | कल्याणच्या ‘लेडी डॉन’ ला रंगेहाथ पकडलं](https://janvrutt.in/kalyan-ambivali-lady-don-fiza-irani-arrested-by-dcp-scod-md-drugs/): कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्स तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे. कल्याण डीसीपी स्कॉडला खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एम.डी ड्रग्स विक्री केले जात असल्याची माहिती मिळाली होती. कल्याण डीसीपी स्कॉडने आंबिवली इराणी वस्ती मधून इराणी लेडी डॉनला बेड्या ठोकल्यात. फिजा इराणी असं या लेडी डॉनचं नाव असून तिच्या जवळून पोलिसांनी 1 लाख 16 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. फिजा इराणी विरोधात याआधी देखील ड्रग्स तस्करीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्स तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन […] - [बुलढाण्यातील लोक टकले का झाले? कारण वाचून तुम्हीही सावध व्हा](https://janvrutt.in/why-did-people-in-buldhana-suddenly-go-bald-read-the-cause-and-stay-cautious/): बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांच्या केस आणि दाढीचे केस वेगाने गळत आहेत, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. प्राथमिक तपासणीत दूषित पाण्यात नायट्रेटचा उच्च प्रमाण आढळला आहे, जो केसगळतीचे एक कारण असू शकतो.देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुलढाण्यातील शेगावमधील ग्रामस्थ अचानक टकले होत आहेत. त्यांचे डोक्याचे आणि दाढीचे केस अचानक गळू लागले आहेत. त्यामुळे गावात जो तो टकला दिसत आहे. पुरुषच नाही तर महिलांमध्येही ही समस्या दिसत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा काय प्रकार […] - [तुमचे केस खूप गळतायत? 'या' रोजच्या चुकाही कारण असू शकतात!](https://janvrutt.in/shocking-hair-fall-triggers-hidden-in-your-daily-routine/): केस गळणं ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांसाठी एक सामान्य पण चिंताजनक समस्या बनली आहे. हवामानातील बदल, वाढलेली उष्णता, प्रदूषण, मानसिक ताण आणि हार्मोनल असंतुलन ही काही प्रमुख कारणं असली तरी, अनेक वेळा आपणच नकळत आपल्या रोजच्या सवयींमधून केस गळतीला आमंत्रण देत असतो. केस गळतीची घरबसल्या कारणं “केस गळतायत”, “उपाय काय?”, अशा शंका Google वर हजारो लोक रोज विचारतात. मात्र केस गळतीचं मूळ कारण आपल्या स्वतःच्या सवयींमध्ये दडलेलं असतं. चला तर पाहूया, कोणत्या सवयींमुळे केस गळती वाढते आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो. 1. ओल्या केसांवर कंगवा चालवणे ही सर्वसामान्य पण गंभीर चूक अनेक जण करत असतात. ओले केस हे […] - [२०२५ मधील भारतातील टॉप ५ स्टार्टअप्स – युवा उद्योजकांसाठी प्रेरणा](https://janvrutt.in/top-5-startups-in-india-in-2025-inspiration-for-young-entrepreneurs/): आजचा भारत हे जगातलं एक आघाडीचं स्टार्टअप डेस्टिनेशन बनलं आहे. डिजिटल क्रांती, सरकारी पाठबळ आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे भारतातील तरुण उद्योजक नव्या कल्पना घेऊन मैदानात उतरले आहेत. २०२५ हे वर्ष नव्या स्टार्टअप्ससाठी खास ठरलं आहे. देशाच्या विविध कोपऱ्यांतून काही कल्पक तरुणांनी समाजातील समस्या ओळखून नावीन्यपूर्ण उपाय शोधले आणि यश मिळवलं. या लेखात आपण २०२५ मधील भारतातील टॉप ५ स्टार्टअप्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे केवळ आर्थिक यश मिळवून थांबले नाहीत, तर सामाजिक बदल घडवणारे ठरले आहेत. १. Agniveer Tech – भारतीय सैन्याच्या तयारीसाठी एआय सिम्युलेशन स्थळ: नवी दिल्लीसंस्थापक: प्रणव महाजन आणि टीमउद्दिष्ट: सैन्य भरतीसाठी इच्छुक तरुणांना प्रशिक्षणाची संधी देणं Agniveer Tech हा […] - [रामायण चित्रपटाचे टिझर ‘या’ दिवशी येणार, पण ‘या’ ट्विस्टमुळे होणार अनेकांची निराशा!](https://janvrutt.in/ranbir-kapoor-sai-pallavi-ramayana-film-teaser-will-be-shown-in-2-or-3-may/): या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत. नितेश तिवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला रामायण हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट एकूण दोन भागांत येणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2026 तर दुसरा भाग 2027 साली प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही भाग दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित केले जाणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर पर्भू रामाच्या भूमिकेत तर सीतामातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची पहिली झलक विश्व ऑडिओ व्हिज्यूअल अँड मनोरंजन संमेलनात दाखवली जाणार आहे. येत्या 2 किंवा 3 मे रोजी […] - [Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा](https://janvrutt.in/waves-summit-2025-is-a-global-talk-celebrities-spectacular-from-over-90-countries-gathered/): Waves Summit 2025 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्स समिटमध्ये सहभाग घेतला. कलाकारांच्या या मेळ्यात 90 हून अधिक देशांचे सेलिब्रिटी आणि व्यापारी, व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. जगभर या सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईत सुरू असलेल्या Waves Summit 2025 ची सध्या जगभर चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी जगातील कला प्रांतातील दिग्गजांनी या मेळ्यात सहभाग होत धमाल केली. 90 हून अधिक देशातील सेलिब्रिटी, प्रतिनिधींसमोर अनेक तरूण कंटेंट क्रिएटर्स यांना सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सोहळा संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी एक मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये वेव्स समिटचा दुसरा दिवस एकदम खास राहिला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर […] - [सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन थेट पहलगाम हल्ल्याशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?](https://janvrutt.in/police-complaint-filed-against-sonu-nigam-due-to-linking-kannada-song-demand-to-pahalgam-attack/): बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगन याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. भाषांमध्ये गाणी गात गायकाने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांनी सोनू निगम याने स्वतःच्या आवाजात गायले आहेत. आपल्या आवाजातून चाहत्यांनी मंत्रमुग्ध करणारा सोनू निगम आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला कारण देखील तसं आहे. बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर सोनू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे. कॉन्सर्टमध्ये सोनूने केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. एका कन्नड समर्थकाने सोनू विरोधात FIR दाखल केला आहे. ज्यामुळे आता गायकाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनू निगम याने कन्नड […] - [राष्ट्रवादीला गळती: शरद पवारांचे नेते अजित पवार गटात](https://janvrutt.in/sharad-pawar-party-office-bearer-in-jalgaon-district-joins-ajit-pawar-ncp-party/): माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे दोन माजी मंत्री शरद पवार यांची साथ सोडत आहे. तसेच माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अनेक पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत आहे. शरद पवार यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबण्याची चिन्ह नाही. शरद पवार गटात असणारे दोन माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह एक महिला प्रदेश सरचिटणीस यांचा आज अजित पवार गटात प्रवेश करत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची अर्धी राष्ट्रवादी अजित […] - [भारत-पाकिस्तान वादात आता इरानची एन्ट्री, केलं मोठं वक्तव्य](https://janvrutt.in/now-iran-entry-in-india-pakistan-dispute-made-a-big-statement/): जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना इराननं मोठं वक्तव्य केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना इराननं मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांनी शांततेची भूमिका घ्यावी, तणाव कमी करावा असं इरानने म्हटलं आहे. यापूर्वी सौदी अरेबियानं देखील भारत आणि पाकिस्तामध्ये वाढत असलेल्या तणावावर चिंता व्यक्त केली होती. सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तान आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर आता […] - [अजित पवार म्हणाले: दोन व अर्ध्या वर्षानंतर नवे मंत्री मिळणार](https://janvrutt.in/ajit-pawar-said-after-two-and-half-year-will-get-cabinet-ministry-to-new-leaders/): आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय. त्यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराची थेट तारीखच सांगून टाकलीय. राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. 2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र मिळून लढवली. त्याचेच फळ म्हणून आज हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. दरम्यान, तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशीच चढाओढ पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे या तिन्ही पक्षांतर्गतही मंत्रिपदाला गवसणी घालण्यासाठी शर्यत लागली होती. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय. अजित पवार नेमकं काय म्हणाले? अजित पवार हिंगोलीत […] - [सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'ने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' लाख](https://janvrutt.in/suraj-chavan-zapuk-zupuk-marathi-movie-box-office-collection-day-1/): ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो ‘झापुक झुपूक’ सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि रीलस्टार सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेल्या सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो ‘झापुक झुपूक’ सिनेमा अखेर २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमासाठी चाहते उत्सुक होते. या सिनेमाच्या निमित्ताने सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. केदार शिंदेंनी ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड फिनालेला ‘झापुक […] - [कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये किती पाकिस्तानी राहतात?](https://janvrutt.in/how-many-pakistanis-live-in-kalyan-dombivali-ulhasnagar/): भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे… काश्मीर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सत्तावीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यातील सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. या घटनेनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा संतप्त नागरिकांनी दिल्या. त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा तातडीने पावलं उचलत अनेक निर्णय घेतले. त्यापैकी भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांची शोधाशोध आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांच्या माध्यमातूनही सुरू करण्यात आली … कल्याण डोंबिवली शहरात म्हणजेच झोन ३ मध्ये सध्या […] - [कल्याण पूर्वेत रेडी मिक्सर अपघातात ९ वाहने चिरडली, ३ जखमी](https://janvrutt.in/nine-vehicles-crushed-in-a-collision-between-ready-mixer-vehicles-in-vijayanagar-kalyan-east/): कल्याण – कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात पुना जोड रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान तयार सिमेंटचा गिलावा वाहून दोन रेडी मिक्सर वाहनांनी नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगर हा वर्दळीचा भाग. अपघात होत असताना या रस्त्यावर गर्दी कमी होती. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती, असे या भागातील व्यापाऱ्यांनी आणि प्रत्यदर्शींनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबद्दल दिलेली माहिती अशी, की विजयनगरमधील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहने पाठोपाठ उतारावरून चक्कीनाका भागात जात होती. उतारावर असताना एक रेडी मिक्सर वाहनाचा […] - [खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? ](https://janvrutt.in/jasmin-walia-beautiful-pictures-and-lifestyle/): जस्मिन वालियाचे सुंदर फोटो: हार्दिक पांड्या पुन्हा एकदा जस्मिन वालियामुळे चर्चेत आहे. जस्मिन नुकतीच सामना पाहण्यासाठी आली होती, त्यानंतर त्यांच्या नात्याची खूप चर्चा होत आहे. हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. त्याचे नाव जस्मिन वलियाशी जोडले जात आहे. (छायाचित्र: जास्मिन वलिया/इंस्टा). खरं तर, जस्मिन वलियाने पाकिस्तानसोबत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही हजेरी लावली होती. (छायाचित्र: जास्मिन वलिया/इंस्टा) यावेळी जस्मिन वालिया पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. यासोबतच त्याने काळा चष्माही लावला होता. (छायाचित्र: जास्मिन वलिया/इंस्टा) हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांच्यातील नात्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. तथापि, दोघांनीही याची पुष्टी केलेली नाही. (छायाचित्र: जास्मिन वलिया/इंस्टा). दरम्यान, नताशा स्टॅन्कोविचपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही […] - [संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला](https://janvrutt.in/beed-sarpanch-murder-case-ncp-minister-dhananjay-munde-resigns/): बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.” जानेवारीच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही असे प्रतिपादन केले होते आणि या प्रकरणाचे राजकारण करू इच्छित नसल्याचे म्हटले होते. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर […] - [टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजयाची संधी, इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?](https://janvrutt.in/nd-vs-eng-3rd-t20i-team-india-has-a-chance-to-win-a-series-do-or-die-match-for-england/): दोन्ही संघांसाठी तिसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकली तर मालिका विजयाची मोहर लागेल. मात्र, इंग्लंडने पुनरागमन करत विजय मिळवल्यास पुढील सामन्यांना अधिक रंगतदार वळण मिळेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात अप्रतिम केली आहे. 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाकडे मोठी संधी आहे. दुसऱ्या बाजूला, इंग्लंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तगडी चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. टीम […] - [संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय](https://janvrutt.in/sandeep-kshirsagar-and-krishna-aandhale-may-have-a-communication-minister-dhananjay-munde-steps-into-the-spotlight-what-did-he-say-about-the-resignation/): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर आला. वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला. पण तरीही त्याला अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील विरोधकच नाही तर सत्ताधारी करत आहेत. तर कृष्णा आंधळे याचे काही बरं वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा आज फैसला होणार अशी चर्चा कॅबिनेट बैठकीपूर्वीच सुरू होती. त्यातच आज धनंजय मुंडे फ्रंटफुटवर आले. त्यांनी रोखठोक उत्तर देतानाच आक्रमक पवित्रा घेतला. संदीप क्षीरसागर-कृष्णा आंधळेंचे संबंध संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. कदाचित संदीप क्षीरसागर आणि […] - [आजचे राशीभविष्य 28 January 2025 ](https://janvrutt.in/horoscope-today-28th-january-2025-daily-astrology-aajche-rashi-bhavishya-today-rashifal/): 28 January 2025: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य. ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 28 January 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही […] - [बायओशन मरीन सर्व्हिसेस - कल्याणमध्ये मर्चंट नेव्ही प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेवा](https://janvrutt.in/biocean-marine-services-pvt-ltd-empowers-aspiring-mariners/): कल्याण, ठाणे, महाराष्ट्र, [दिनांक] – सागरी उद्योग झपाट्याने वाढत असून, कल्याणस्थित बायओशन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मर्चंट नेव्ही प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेवा क्षेत्रात उत्कृष्टतेचे प्रतिक बनली आहे. संस्थापक श्री. बृजगोपाल मिश्रा आणि श्री. कृष्णा मिश्रा यांच्या दृष्टीकोनाने चालवलेल्या या कंपनीने नवोदित सागरी व्यावसायिकांसाठी एक प्रभावी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र बनवले आहे. जागतिक दर्जाचे मर्चंट नेव्ही कोर्सेस बायओशन मरीन सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना सागरी क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करण्यासाठी विविध मर्चंट नेव्ही कोर्सेस देते. डेक ऑपरेशन्सपासून मरीन इंजिनिअरिंगपर्यंतचे कोर्सेस, सर्व उद्योग मानकांचे पालन करत विद्यार्थ्यांना तयार करतात. “आम्ही सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव यांचा समतोल साधून आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी […] - [अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले | पाहा नवीन फोटो](https://janvrutt.in/actress-prajakta-mali-has-shared-her-special-photos/): प्राजक्ता माळीला कोण म्हणतंय? “हवी हवीशी नागीण” अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती आणखी सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य नक्कीच अधिकच बहरलं आहे. ती कायमच सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या फोटोंसोबत आपल्या चाहत्यांना आकर्षित करत असते, आणि या नवीन फोटोने तर तिच्या चाहत्यांच्या हृदयात वेगळीच जागा निर्माण केली आहे. इंस्टाग्रामवर प्राजक्ताची खास पोस्ट प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन पोस्टमध्ये “सिली हवा छू गयी…” असं खास कॅप्शन दिलं आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या कॅप्शनसह तिचे फोटो सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येक फोटो तिच्या सौंदर्याचं अजब […] - [टॉप 10 सर्वात सुंदर आणि हॉटेस्ट मराठी अभिनेत्री](https://janvrutt.in/top-10-most-beautiful-and-hottest-marathi-actresses/): टॉप 10 यादी ही सर्वात सुंदर आणि आकर्षक अभिनेत्रींच्या संकलनाचा परिणाम आहे, ज्या बर्‍याच काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. या विभागाची निर्मिती विविध प्रकारच्या स्त्रिया आणि त्यांच्या सौंदर्याचे विस्तृत दर्शन घडवण्यासाठी करण्यात आली आहे. ही माहिती प्रत्येक स्त्रीसाठी उपयुक्त ठरेल, जी आपले सर्वोत्तम रूप सादर करू इच्छिते. हा विभाग विपणक, डिझाइनर, पत्रकार आणि सामग्री लेखकांच्या टीमने तयार केला आहे. महिलांना त्यांच्या शरीररचनेला आणि व्यक्तिमत्त्वाला अनुरूप पोशाख निवडण्यासाठी मार्गदर्शन करणारा सोपा आणि उपयोगी स्रोत प्रदान करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. १) मृणाल ठाकूर मराठी अभिनेता मृणाल ठाकूर ही एक उत्तम आणि सुंदर अभिनेत्री आहे जिने चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले […] - [मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित](https://janvrutt.in/manu-bhaker-d-gukesh-among-four-to-be-honored-with-prestigious-award/): Khel Ratna And Arjuna Awards : राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला राष्ट्रपतींनी कोल्हापूरचा ऑलिम्पिक नेमबाज स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले. अर्जुन पुरस्कार […] - [बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला](https://janvrutt.in/bihar-singham-shivdeep-lande-resignation-finally-accepted/): वर्षानुवर्षे पोलिसांची खाकी परिधान करून सरकारी नोकरी करणाऱ्या अनेक IPS अधिकाऱ्यांचा या नोकरीचा भ्रमनिरास झाला आहे. बिहारमधून तीन तरुण अधिकाऱ्यांनी कारकिर्द बहरात असताना नोकरीवर तुळशीपत्र ठेवले आहे. बिहारचे सिंघम आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांचे जावई आयपीएस शिवदीप लांडे यांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयजी शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 19 वर्षे देशाची सेवा केली. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची चर्चा शिवदीप लांडे यांनी चार महिन्यांपूर्वी राजीनामा पत्र पाठवले असून ते निवृत्तीच्या प्रतीक्षेत होते. बिहारचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शिवदीप […] - [अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; भारदार कार थेट घरात शिरली](https://janvrutt.in/amravati-accident-news-accident-on-amravati-nagpur-national-highway/): अमरावती: अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नांदगावपेठ जवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एक भरधाव कार थेट येथील एका स्थानिक नागरिकाच्या घरात शिरल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता अडवून धरला आहे. परिणामी, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या तासभरापासून ठप्प असल्याची माहिती ही पुढे आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आता अपघाताची घटना घडल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या तासभरापासून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आपल्या घराच्या किरकोळ […] - [महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं](https://janvrutt.in/raj-thackeray-prediction-name-of-next-chief-minister-of-maharashtra/): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, अशातच आता मुख्यमंत्रीपदाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कुणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री बनेल, याबाबत राज ठाकरे यांनी भाकीत वर्तवलं आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हणत राज यांनी ‘त्या’ नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचबरोबर, […] - [पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे? बीडचे पालकमंत्री कोण? वाचा यादी](https://janvrutt.in/guardian-minister-post-big-news-list/): Maharashtra Guardian Minister List : महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मंत्री धनंजय मुंडेंना धक्का बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड […] - [हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवा-वसुंधरा एकत्र; तनयाचा डाव तिच्यावरच उलटणार?](https://janvrutt.in/punha-kartvya-aahe-new-promo-shiva-entry-as-a-guest-vasundhara-seems-happy-to-see-shiva-watch/): ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) या मालिकेत वसुंधरा व तनयामध्ये सतत छोटी-मोठी भांडणे होताना पाहायला मिळतात. तनया सातत्याने वसुंधराविरुद्ध कट-कारस्थान करताना दिसते. ती जयश्रीच्या मनात वसुंधराविषयी गैरसमज निर्माण करताना दिसते. घरच्यांच्या मनात वसुंधराची वाईट प्रतिमा तयार करण्यासाठी तनया नेहमीच प्रयत्न करताना दिसते. आता मात्र वसुंधराच्या घरात खास पाहुणीची एन्ट्री होणार आहे. वसुंधरा-शिवा एकत्र येणार… झी मराठी वाहिनीने पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एका खास पाहुणीची घरात एन्ट्री होणार असल्याचे म्हटले आहे. ही पाहुणी म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून शिवा आहे. प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, वसुंधराच्या घरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने अनेक महिला एकत्र […] - [धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या” - अंजली दमानियांनी सादर केला आणखी एक पुरावा](https://janvrutt.in/anjali-damania-demanding-dhananjay-munde-resgination-sharing-annexures/): Anjali Damania Demanding Dhananjay Munde Resgination : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घातल्याने त्यांनीही त्यांच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवला आहे. दरम्यान, आता त्यांनी आणखी एक पुरावा शेअर केला असून त्यानुसार त्यांचा राजीनामा घ्याच, अशी मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. “वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते?”, असा सवाल त्यांनी केलाय. त्या पुढे म्हणाल्या, “Mahagenco ही कंपनी […] - [१० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख; SSC, HSC परिक्षेपूर्वीच वाद निर्माण](https://janvrutt.in/ssc-hsc-exam-2025-caste-category-on-hall-ticket-msbchse-board-sharad-gosavi-explains-reason/): SSC HSC Exam 2025 : दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा आता सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं हॉल तिकीट (प्रवेशिका) शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. विद्यार्थी अथवा त्यांच्या शाळा संकेतस्थळावरून हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेऊ शकतात. परंतु, हे हॉल तिकीट पाहून एकच गोंधळ उडाला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर कास्ट कॅटेगरी (जात प्रवर्गाची श्रेणी) नमूद करण्यात आली आहे. हे पाहून शिक्षण तज्ज्ञ व शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून विरोधक शिक्षण मंडळावर टीका करत आहेत. दरम्यान, माध्यमिक व उच्च माध्यमिक […] ## Pages - [Privacy Policy](https://janvrutt.in/privacy-policy/): Janvrutt.in (यापुढे “आम्ही”, “आमचा”, “वेबसाइट”) आपल्या गोपनीयतेचा आदर करतो आणि आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे. हे गोपनीयता धोरण आम्ही आपल्या माहितीचे संकलन, वापर, प्रकटीकरण आणि संरक्षण कसे करतो हे स्पष्ट करते. 1. आम्ही कोणती माहिती संकलित करतो आपण आमच्या वेबसाइटवर भेट दिल्यास किंवा सेवा वापरत असल्यास, आम्ही खालील प्रकारची माहिती संकलित करू शकतो: 2. माहितीचा वापर आम्ही संकलित केलेली माहिती खालील उद्दिष्टांसाठी वापरतो: 3. माहितीची शेअरिंग आणि प्रकटीकरण आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीची विक्री, भाडे किंवा देवाणघेवाण करत नाही. तथापि, खालील परिस्थितींमध्ये माहिती शेअर केली जाऊ शकते: 4. सुरक्षा आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी वाजवी सुरक्षा उपाययोजना घेतो. […] - [Advertise With Us](https://janvrutt.in/advertise-with-us/): Advertise With Us Advertise With Us Connect with your audience in their language and location Why Advertise With Us? 🎯 Targeted Reach – Engage audiences in their local language and context 🌐 Massive Visibility – 30M+ monthly page views 📈 Growing Audience – Reach over 1.5 million active users 📱 Cross-Platform Presence – Desktop + Mobile Web 🧠 High Engagement – Quality content, loyal readers, rich interactions Our Digital Network Janvrutt.in The fastest-growing Marathi news and infotainment platform — your gateway to Maharashtra’s most engaged audience. Coverage in 20+ cities and towns 30 million+ monthly page views Strong connection with […] - [Ipl 2025](https://janvrutt.in/ipl-2025/) - [Kalyan Survey](https://janvrutt.in/kalyan-survey/): Asian Paints Survey Asian Paints Wall Makeover Contest Upload Wall Images Upload minimum 2 and maximum 10 images of your Asian Paints walls. Submit & Get a Chance to Win! - [About us](https://janvrutt.in/about-us/): Welcome to Janvrutt, Maharashtra’s premier Marathi-language platform dedicated to bringing you the most authentic and engaging news, stories, and insights. At Janvrutt, we believe in the power of information to inspire, connect, and empower communities. Our mission is to deliver accurate, timely, and unbiased news while celebrating the rich culture, heritage, and spirit of Maharashtra. From breaking news to in-depth features, we cover a wide range of topics including politics, business, entertainment, sports, lifestyle, and more—always with a focus on what matters most to our readers. Our team of passionate journalists and writers is committed to upholding the highest standards […] - [Read History](https://janvrutt.in/read-history/): Reading History See all the posts you’ve viewed within the last 48 hours! My Saves Stay organized and never lose track of those must-read pieces of content! - [जनवृत्त महाराष्ट्राचं डिजिटल जनमत](https://janvrutt.in/): edit महाराष्ट्रराजकारण एमआयएमला राज्यात मोठा धक्का , पक्षाच्या टॉप नेत्याचा तडकाफडकी राजीनामा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. राज्यात महापालिका… December 28, 2025 राज ठाकरे यांचा संताप: “मी असे काही बोललोच नाही” राजकारण July 16, 2025 शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष राजकारण महाराष्ट्र July 16, 2025 तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत! राजकारण May 25, 2025 वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई ट्रेंडिंग राजकारण May 24, 2025 edit एकनाथ शिंदेमुंबई महापालिका निवडणूक: शिवसेना […] - [Contact](https://janvrutt.in/contact/): Get In Touch Contact US General Customer Care & Technical Support As we address the needs of our customers, email wait times may be longer than usual. In an effort to give you the best customer experience possible, we encourage you to take advantage of our phones. In most cases this is the fastest and easiest option. Find Us on Social FacebookLikeXFollowInstagramFollowYoutubeSubscribeWhatsAppFollow - [Blog](https://janvrutt.in/blog/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)