janvrutt.in
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
  • अजित पवार
  • सरपंच संतोष देशमुख
  • उपमुख्यमंत्री अजित पवार
  • हार्दिक पांड्या
  • अंजली दमानिया
  • Renewable Energy
  • Opinion
  • आदिती तटकरे
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • New Business Ideas India
janvrutt.injanvrutt.in
Font ResizerAa
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • देश
  • लाइफस्टाइल
  • महाराष्ट्र
  • शहर
  • मुंबई
Search
  • होम
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • अहमदनगर
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • नांदेड
    • विदर्भ
    • अकोला
    • नाशिक
    • कोकण
    • जळगाव
    • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • सातारा
    • सोलापूर
    • पिंपरी-चिंचवड
  • देश
  • क्रीडा
  • राजकारण
  • लाइफस्टाइल
  • मनोरंजन
  • राशि भविष्य
  • हेल्थ
  • आंतरराष्ट्रीय
  • बिझनेस
  • फोटो गॅलरी
Have an existing account? Sign In
Follow US
©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India.
क्रीडा

टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजयाची संधी, इंग्लंडसाठी ‘करो या मरो’, कोण जिंकणार?

Last updated: January 28, 2025 10:02 am
By जनवृत्त
Share
2 Min Read
टीम इंडियाला मालिका विजयाची सुवर्णसंधी, इंग्लंडसमोर ‘करो या मरो’ची लढत!
SHARE

दोन्ही संघांसाठी तिसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकली तर मालिका विजयाची मोहर लागेल. मात्र, इंग्लंडने पुनरागमन करत विजय मिळवल्यास पुढील सामन्यांना अधिक रंगतदार वळण मिळेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात अप्रतिम केली आहे. 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाकडे मोठी संधी आहे.

दुसऱ्या बाजूला, इंग्लंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तगडी चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाने 22 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. त्यानंतर 25 जानेवारीला रंगतदार सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी आणखी मजबूत केली. चेन्नईत झालेल्या या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिलेलं 166 धावांचं आव्हान टीम इंडियाने 4 चेंडू राखून 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तिलक वर्मा या विजयाचा नायक ठरला. तिलकने 55 चेंडूत नाबाद 72 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाची हॅटट्रिक की इंग्लंडचं पुनरागमन?
इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यांनी सामना सुरू होण्याच्या 24 तास आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर करत आपली तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकते की इंग्लंड बरोबरी करत मालिकेचा संघर्ष अधिक रंगतदार करते?

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी सुधारित भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे आणि रमणदीप सिंग.

तिसऱ्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओवरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.

खरंच हार्दिक पांड्या बोल्ड अन् ब्युटीफल जस्मिन वलियाला डेट करत आहे का? 
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
“संघर्ष करणाऱ्या कांबळीसाठी आजचा दिवस खास: बर्थ डे दिवशी अनोख्या कामाची शांतिकरी कामगिरी”
TAGGED:IND vs ENG Match Predictionnd vs eng 3rd t20अर्शदीप सिंगआदिल राशिदजोफ्रा आर्चरतिलक वर्माभारतीय क्रिकेट संघमोहम्मद शमीरिंकू सिंगसंजू सॅमसनसूर्यकुमार यादवहर्षित राणाहार्दिक पांड्या
Share This Article
Email Copy Link Print
Previous Article संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात, राजीनाम्याबाबत म्हणाले काय
Next Article https://www.thehansindia.com/news/national/beed-sarpanch-murder-case-ncp-minister-dhananjay-munde-resigns संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • हेरा फेरी 3’मधून बाहेर पडल्यानावर अखेर परेश रावल यांनी उघड केली खरी कारणं
  • तुरुंगात वाल्मिक कराडची बडदास्त; फरसाण पासून चिकन पर्यंत!
  • वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; जप्तीची धडाकेबाज कारवाई
  • प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान; ‘हा’ पक्ष युतीतून बाहेर
  • ज्योती मल्होत्रा प्रकरण: या 5 गोष्टींमुळे पोलिसांना संशय

Recent Comments

No comments to show.
janvrutt.in

आम्ही जनवृत्त मध्ये विश्वास ठेवतो की माहिती ही केवळ माहिती नाही, ती प्रेरणा आहे, ती संवाद आहे, ती शक्ती आहे जी समुदायाला जोडते आणि सशक्त करते. आमचे ध्येय स्पष्ट आहे – तुम्हाला अचूक, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या देण्याचे. आम्ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे, अद्वितीय वारशाचे आणि अदम्य आत्म्याचे कौतुक साजरे करतो.

Facebook Instagram Youtube Twitter Rss

About Company

  • Contact Us
  • About us
  • Advertise With Us
  • Privacy Policy

Our Extended Network

  • TheIndiaBizz.com
  • TheSocialTrunk.in
  • Fitheal.in
  • HerView.in
  • EVInsights.online
  • PrimeProp.in
  • CookingMagic.in

©2025 Janvrutt. All rights reserved. Made with ❤️ in India

Welcome to Janvrutt
Username or Email Address
Password

Lost your password?