दोन्ही संघांसाठी तिसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकली तर मालिका विजयाची मोहर लागेल. मात्र, इंग्लंडने पुनरागमन करत विजय मिळवल्यास पुढील सामन्यांना अधिक रंगतदार वळण मिळेल.…
Remember me